महाड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.
प्रतिक्रिया (0)